Wednesday, 30 January 2013
Nave Pargaon is Near Warananagar well Developed Area
Shree Tatyasaheb Kore Warana Sahakari Sakhar Karkhana Limited is founded by late Tatyasaheb Kore and was leading the same since its inception to his demise in 1994. Thereafter, his name was incorporated in the title of the organisation. However, it is popularly known as Warana Sakhar Karkhana in Marathi, Maharashtra's official language, and Warana Sugar Co-operative in English and so this organisation is mentioned in this write up briefly as WSC. It is the mother institution of all the bodies together in Warananagar which has made it a role model of the rural development in India. The Warana Complex comprises several co-operatives, trusts, societies etc. for which WSC is the nucleus.
TKIET College-
Vision:
To become an academy of excellence in technical education and human resource development.
Mission:
To develop engineering professionals of high repute with sound work and life ethics.
To use information technology in meeting challenge of high quality teaching talent.
To strive hard for good academic results and placement of engineering professionals.
To develop collaborative interactions with industries and national laboratories.
To pursue Research and Development.
Samarth ramdas Swami Sthapan Hanuman Temple
श्री समर्थ रामदास स्वामींनी प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालून कर्मनिष्ठा व चातुर्याचे महत्त्व प्रतिपादन केले. समाजाच्या उन्नतीसाठी विरक्त कार्यकर्त्यांची उणीव श्री समर्थांना जाणवली. श्री समर्थांना अभिप्रेत असलेला विरक्तहा केवळ वैयक्तिक परमार्थ करणारा नसून तो कर्तबगार व समाज कार्यासाठी सतत झटणार असा होता . अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची संघटना समाजात जागृती निर्माण करेल असा होता श्री समर्थांचा विश्वास होता.
त्यांना इ. स. १६४४ मध्ये शहापूर (जि. सातारा) येथे पहिला मारुती स्थापन करून रामदासी संप्रदायांची मुहूर्त मेढ रोवली. इ. स. १६४८ मध्ये चाफळ येथे मठाची स्थापना संप्रदायाला संघटनेचे स्वरूप दिले . अशा रितीने रामदासी संप्रदायासाठी संस्थांची स्थापना इ. स. १६४८ मध्ये श्री रामदास स्वामींनीच केली व हेच संस्थान श्री रामदास स्वामी संस्थान म्हणून ओळखले जाऊ लागले.
इ. स. १६४४ ते १६५२ या काळात अन्य दहा मारूतींची स्थापन करून एकूण अकरा मारूती स्थापना केले आणि श्री समर्थांनी रामदासी संप्रदायाच्या कार्याला चालना दिली.
श्री समर्थ व रामदासी संप्रदायाच्या सामाजिक कार्याचे महत्त्व ओळखून श्रीमंत छ्त्रपती शिवाजी महारांजानी ऑगस्ट १६४९ मध्ये चाफळजवळ शिंगाणवाडी येथे श्री समर्थांचा गुरुपदेश घेतला .छ शिवाजी महाराजांचे श्रद्धास्थान म्हणजे श्री रामदास स्वामी.
श्री रामदास स्वामी संस्थानला हिंदवी स्वराज्यापासूनच राजसत्तेकडून व समाजाकडून सतत पाठिंबा मिळत राहिला आहे. श्री समर्थ रामदास स्वामी चाफळहून इ. स. १६७६ मध्ये सज्जनगडावर वास्तव्यास आले.त्यांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच सज्जनगडावरील मठ होय.श्री समर्थांनी तंजावरच्या (तामिळनाडू) कारागिराकडून करुन घेतलेल्या पंचधातूंच्या श्रीराम , लश्मण, सीता व मारूती यांच्या मूर्ती या मठातील शेजघरात ठेव्ल्या होत्या. अखेरचे पाच दिवस अन्नत्याग करून श्री समर्थांनी याच मूर्तीचे समोर माघ वदय ९ १६०३ (दि. 22 जानेवारी १६८२) रोजी देह ठेवला मठाचे उत्तरेस एक खळगा होता. येथे श्री समर्थांच्या देहावर शास्त्रोचित अंतिम संस्कार करण्यात आले. हे संस्कार श्री समर्थांचे शिष्य उध्दवस्वामी यांच्या हस्ते पार पडले.
त्यावेळी श्री समर्थशिष्य कल्याणस्वामी गडावर नव्हते. परंतु शिष्या चिमणाबाई ऊर्फ अक्काबाई त्यावेळी गडावर होत्या ,ज्या जागी अंतिम संस्कार करण्यात आले.
सज्जनगडावरील श्री समर्थांचा मठ, समधीमंदिर, अंगाई व इतर मंदिरे तसेच भांडारगृह इ. ऐतिहासिक वास्तू या संस्थानच्या अधिपत्याखाली आहेत. काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत दैनंदिन नित्य कार्यक्रम,
गुरू पौर्णिमा दासनवमी उत्सव , रामनवमी व इतर नैमित्तिक कार्यक्रमांची परंपरा या संस्थान तर्फे गेली ३२९ वर्षे अव्याहतपणे चालू आहे.
Subscribe to:
Posts (Atom)